तब्बल ५० वर्षांनंतर पुन्हा जमला मित्रांचा मेळा…!

पुणे दि.७ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)शालेय जीवनाचे, बालपणीचे महत्व आपले आयुष्य एका वळणावर आल्यानंतर पुन्हा पुन्हा कळते…